‘सखी एक थांबा केंद्र’ (Sakhi One Stop Centre) ही महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकारने २०१५ पासून सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे. महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी
बालविवाहामुळे मुला व मुलींना अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते. सदरचे परिणाम हे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या धोक्यांपासून ते दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक असतात. या व्हिडिओ मध्ये बालविवाहाचे नकारात्मक परिणाम स्पष्ट केले आहेत.
लोक म्हणतात... नवरा मारतो तर प्रेमही करतोच की, स्त्रियांसाठीचे कायदे म्हणजे पुरुषांवर अन्याय, लोक म्हणतात कौटुंबिक हिंसा मारहाण आजकाल असं काही होत नाही, पदर, घुंघट, बुरखा हे सर्व स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठीच...
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असे असले तरीही पितरूसत्ताक सामाजात वावरताना स्त्रियांना सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना बऱ्याचदा लैंगिक छळाचाही
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असे असले तरीही पितरूसत्ताक सामाजात वावरताना स्त्रियांना सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना बऱ्याचदा लैंगिक छळाचाही
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. असे असले तरीही पितृसत्ताक सामाजात वावरताना स्त्रियांना सतत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना बऱ्याचदा लैंगिक छळाचाही
संपूर्ण भारतभरातच बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असताना महाराष्ट्रामध्येही बालविवाहाची आकडेवारी ही जास्त दिसून येते. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात हे प्रमाण अजूनच चिंताजनक आहे. सदर व्हिडिओ मध्ये तुम्हाला ही परिस्थिति कीती भयावह आहे
कौटुंबिक हिंसेचे अनेक प्रकारे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतात. हे सर्व परिणाम समजून घेणे पीडित व्यक्तीचे समुपदेशन करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते. #domesticviolence #nomoreviolence #genderequality